• English
  • मराठी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमीपुत्रांचे कैवारी दि. बा. पाटील यांचे नाव दिलेच पाहिजे; अन्यथा संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात करण्याचा शासनाला निर्वाणीचा इशारा जासई येथे झालेल्या बैठकीतून दिला. येत्या 24 जूनला होणाऱ्या रायगड ते मुंबई जनआंदोलनात रायगड, ठाणे, नवी मुंबई, पालघर, मुंबईतील सर्व संघटनांनी सहभागी व्हावे आणि या कृती आंदोलनाच्या माध्यमातून राज्य, केंद्र सरकार व प्रशासनापर्यंत ही मागणी पोहचविण्याचे आवाहन सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने आम्ही केले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमीपुत्रांचे कैवारी दि. बा. पाटील यांचे नाव दिलेच पाहिजे; अन्यथा संघर्षाच्या ठिणगीचे रूपांतर वणव्यात करण्याचा शासनाला निर्वाणीचा इशारा जासई येथे झालेल्या बैठकीतून दिला. येत्या 24 जूनला होणाऱ्या रायगड ते मुंबई जनआंदोलनात रायगड, ठाणे, नवी मुंबई, पालघर, मुंबईतील सर्व संघटनांनी सहभागी व्हावे आणि या कृती आंदोलनाच्या माध्यमातून राज्य, केंद्र सरकार व प्रशासनापर्यंत ही मागणी पोहचविण्याचे आवाहन सर्व पक्षीय कृती समितीच्या वतीने आम्ही केले आहे.