• English
  • मराठी

किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माजी कृषिमंत्री डॉ. अनिलजी बोंडे यांच्या सोबत पनवेल तालुक्यातील गिरवले गावी जाऊन शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धान शेतीची पाहणी केली, राज्य सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारला करण्यात आली. याप्रसंगी आमदार महेश बालदी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व पंचायत, समिती सदस्य, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किसान मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माजी कृषिमंत्री डॉ. अनिलजी बोंडे यांच्या सोबत पनवेल तालुक्यातील गिरवले गावी जाऊन शेतकऱ्यांबरोबर संवाद साधला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या धान शेतीची पाहणी केली, राज्य सरकारने पंचनामे न करता शेतकऱ्यांना ताबडतोब सरसकट आर्थिक मदत करावी, अशी मागणी राज्य सरकारला करण्यात आली. याप्रसंगी आमदार महेश बालदी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व पंचायत, समिती सदस्य, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.