• English
  • मराठी

बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या कामगिरीला माझा सलाम.! 

बालाकोट येथील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या कामगिरीला माझा सलाम.! 
देशाच्या सैनिकांचा मला अभिमान आहे. आपल्या या निर्भीड भारतीय वायुसेनेचे तसेच मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे मी अभिनंदन करतो. भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर केलेल्या हवाईहल्ल्यात ३५० दहशतवादी ठार झाले.यामध्ये ३२५ अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे २५ प्रशिक्षक अशा एकूण ३५० जणांचा खात्मा करण्यात भारतीय हवाई सेनेला यश आले आहे.